Friday, 20 February 2015


1869 ला फुले रायगडावर गेले नव्हते

ते त्यानंतर गेले

दुसरं महत्वाच

19 फेब्रुवारि ही तारीख कोणी काढली आणि कधी मिळाली ??

कारण तेव्हा शिवजयंती साजरी होतचं नव्हती
आणि होत असेलही तर ती वैशाख शुद्ध २ ला

कारण आपल्याला शिवजयंतीची खरी तिथी मिळाली ती १९२५ च्या आसपास तेव्हा समजल की खरी तिथी फाल्गुन वद्य तृतीया
शके १५५१

पुढे जेव्हा इंग्रज भारतात पसरले तेव्हा आपल्याला तारीख मान्य करावी लागली

आणि १९९५ ला शिवसेनेच्या राज्यात सेनेने एक समिति नेमली आणि वैशाख की फाल्गुन महिन्यात साजरी करावी हे इतिहासकारांना विचारल तेव्हा त्यांनी फाल्गुन वद्य तृतीया हीच मान्य मंजूर केली.

त्या दिवशी तारीख होती १९ फेब्रुवारी १६३०

पण मूलात वाद होता पारंपारिक वैशाख तिथी की फाल्गुन ची तिथी

फाल्गुन तिथी मान्य झाली होती

पण लगेच शिवसेनेचे राज्य गेले आणि खान्ग्रेस आणि राष्ट्रखादी वाल्याचे राज्य आले

मग काय आधीच शिवरायांचे नाव न घेणारे आणि शिवजयंती साजरी न करणारी सरकार ने शिवजयंतीचा घोळ आणखी वाढवला

आणि फाल्गुन तिथी मान्य न करता तारीख पुढे आणली आणि सुट्टी मान्य केली

आणि तीन तीन शिवजयंती सुरु झाल्या .

-बळवंतराव दळवी

No comments:

Post a Comment