
चला तिर्थक्षेत्र वढु बुद्रुक
39 दिवस धर्मवीर संभाजी राजांवर मुघलांनी अनन्वीत अत्याचार केले,
हात,डोळ,पाय,चामडी काढली,अमिषे दाखवली,
पन आपल्या राजाने हिंदू धर्म सोडला नाही,
अशा या राजाला ज्या दिवशी मारले ती मृत्युंजय अमावस्या 19 मार्च संध्याकाळी 6,28 मिनीटांनी चालु होत आहे,
सर्व हिंदुचे कर्तव्य आहे ज्या राजामुळे आज आपण सुखा समाधानाने जगत आहोत,त्यांचे बलिदान हे कायम स्मरणात ठेवले पाहीजे,
भोसरी येथुन 19 तारखेला रँली वढु येथे जाणार आहे,(फक्त अंथरुण सोबत आणावे,जेवण,चहा,नाष्टा तसेच अंघोळीची पुर्ण व्यवस्था केलेली आहे,महीलांसाठी पन वेगळी व्यवस्था आहे)
वढु बुद्रुक येथे रात्रभर विविध कार्यक्रम आहेत,20 तारखेला राजांचे समाधीवर विमानातुन 11.30 वाजता पुष्पवृष्टी होणार आहे,
ज्यांना 19 तारखेला रहाते येण्यास जमत नसेल,अशांसाठी 20 तारखेला सकाळी 9 वाजता टु व्हीलर रँली भक्ती शक्ती चौकातुन तिर्थक्षेत्र वढु बुद्रुक येथे जाणार आहे,
महाराजांनी मारले त्यावेळी 5 लाख मोघलांचा जल्लोश वढुला चालु होता,
आपण ज्या दिवशी लाखोंच्या संख्येने तिथे पोहचु आणि धर्मवीर संभाजी राजेंचे बलिदान ध्यानात ठेवुन कार्य करु,तिच खरी मृत्युंजय राजाला श्रद्धांजलि होईल
हिंदु धर्म प्रसारक
No comments:
Post a Comment